- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
नागरी सुविधांचे तीन तेरा वाजले; मंत्री विखेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना झापलं, दिल्या महत्वाच्या सुचना
Radhakrushna Vikhe on civic amenities in Ahilyanagar : संगमनेर शहरातील (Sangmaner) पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे. शहरातील (Ahilyanagar) क्रीडा संकुल सर्व नागरीकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा, तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहिती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी, अशी सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. […]
-
संग्राम कोते यांना न्याय मिळणार का? अजितदादा पारड्यात विधानपरिषदेचे झुकत माप टाकणार का?
Election program for 5 seats of Legislative Council : राज्यात विधानसभा निवडणुक पार पडल्या. त्यानंतर आता रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर (Election program) झाला आहे. या निवडणुकीसाठी 10 ते 17 मार्च या दरम्यान इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असुन 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आता राष्ट्रवादीच्या एका […]
-
‘आम्ही मैदानात कुठेही नसणार…’ महाराष्ट्र केसरीवर रोहित पवार स्पष्टचं बोलले, सगळंच सांगितलं
Rohit Pawar Press Conference On Maharashtra Kesari : राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार यांची (Rohit Pawar) आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेवर (Maharashtra Kesari Kusti Spardha) वक्तव्य केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आर्थिक मदत केली गेली. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी कर्जत जामखेडला आलेली आहे. आम्ही महाराष्ट्र केसरीचे […]
-
गुंडगिरी! तर थेट तुमच्याशी दोन हात करू… निलेश लंकेंचं विखेंना ओपन चॅलेंज
Nilesh Lanke open challenge to Minister Radhakrishna Vikhe : अहिल्यानगरचे (Ahilyanagar) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना ओपन चॅलेंज दिलंय. सुपा एमआयडीसीमध्ये गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्याकडून केला जातोय. तर निलेश लंके हे मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. एमआयडीसीमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मी […]
-
पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केल्याने दोन गट आमनेसामने; भारताच्या विजयानंतर मिरजेत तणाव
यापूर्वी भारताने २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होकी. भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, तर
-
पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात
आमदार पडळकर यांनी सांगली जिल्हा बॅंक गैरव्यवहाराचे कर्ते जयंत पाटील असून त्यांनी बँक लुटली असून राज्य शासनने चौकशी करावी









