आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झालेत.
Sambhajiraje Chatrapati यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी ही वेळ का आणू दिली? असा संतप्त सवाल संभाजीराज छत्रपती यांनी केलायं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगड अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी लाईटली घेतलं म्हणूनच अतिक्रमण मोहिम हाती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगडावर अतिक्रमण तोडफोड प्रकरणी खासदार शाहू महाराजांनी आज थेट गडावर जात पाहणी केलीयं. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधलायं.
काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयानं रद्द केला आहे.