रायगडसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खडकवासला, घोड धरणातून विसर्ग सुरु असल्याने भीमा, घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल.
राज्यात पावसाने कमबॅक केले असून सर्वत्र जोरदार (Weather Update) पाऊस होत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती.
विरोधक कागलच्या भविष्याला एकटे पाडत असल्याने मला शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबतच तुमची साथ लागेल, असं आवाहन घाटगेंनी केलं.
महिला आणि मुलींची छेड काढताना आढळल्यास पोलिसांनी संबंधितांची शहरातून धिंड काढावी, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात.