- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राज्याने दिलदार नेतृत्व गमावले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बापटांना श्रद्धांजली
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर […]
-
पटोलेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावले; सभेसाठी दिले कार्यकर्ते आणण्याचे टार्गेट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. सभेला व आंदोलनाला गर्दी होत नसल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. एका ऑनलाईन मिटींगमध्ये नाना पटोले यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी पदाधिकाऱ्यांना चागंलेच धारेवर धरले आहे. राज्यभरामध्ये काँग्रेसच्या सभांना, आंदोलनाला व कार्यक्रमांना अपेक्षित गर्दी होत नसल्याे नाना पटोले […]
-
Anil Jaisinghani : जयसिंघानीमुळे क्रिकेटपटू अन् पोलीस येणार अडचणीत, मॅचफिक्सिंगच रॅकेट उघड
मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघांनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. १५ हजार कोटींचं मॅचफिक्सिंगचं मोठं नेटवर्क उघडकीस आला आहे. यामुळे अनिल जयसिंघांनी याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आयपीएल टीम मालक गोत्यात येणार आहेत. पाकिस्तान आणि दुबईमधील क्रिकेट बेटिंग कार्टीशीलशी अनिल जयसिंघांनी यांचे संबंध होते. […]
-
मोठी बातमी ! जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे तत्कालीन अंगरकक्षक वैभव कदम (Vaibhav Kadam) यांनी आत्महत्या केली आहे. कदम यांनी आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांचे बॉडीगार्ड कदम यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजले […]
-
देशाला लुटणाऱ्या अदानीला का वाचवता ? ; राऊतांचा पंतप्रधान मोदींना सवाल
Sanjay Raut : देशात सध्या विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलने होऊच द्यायची नाहीत असा सरकारचा प्रयत्न आहे. देशात सध्या बदल्यांचे राजकारण सुरुच आहे. बदला घेण्यासाठी ते देश लुटणाऱ्या गौतम अदानीच्या पाठीमागे मोदी का उभे आहेत ?, याचे उत्तर त्यांनी द्यावे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरच या गौतम अदानीचा (Gautam Adani) उदय झाला, […]
-
एप्रिलमध्ये राज्यात होणार मेगा शिक्षकभरती; भरली जाणार हजारो पदे
राज्यामध्ये 30 हजार रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. एप्रिलमध्ये ही प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. 12 जूनपुर्वी ही पदे भरली जाणार आहेत. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अत्यल्प कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होते. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत 32 हजार शिक्षक कमी […]










