मुंबई : कोल्हापूर शहराच्या लगतच्या ४२ गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत (Kolhapur Munciple Corporation) करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) विधानसभेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव (Jayshree Jadhav) यांनी मांडली होती. उद्योगमंत्री सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य […]
नाशिक: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आलीये. मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा या महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. कारचालकाने अपघात टाळण्यासाठी कारचे अचानक ब्रेक दाबले. मात्र, का पूर्णत: अनियंत्रित झाल्याने कारचा भीषण […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Bank Election) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी डाव टाकला आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा ‘काटा’ काढला आहे. मुख्यत: फडणीस-विखेंनी एका रात्रीत गोंधळ घातला आणि बँक ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दुसरीकडे मंगळवारी बाळासाहेब थोरात आणि अजित पवार यांनी बैठक घेऊनही महाविकास आघाडीची चार […]
मुंबई : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी तीन लाख रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. सुलोचनादीदी (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या आजारपणाविषयी माहिती कळल्यावर मुख्यमंत्री […]
कोल्हापूर : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आज खासदार धैर्यशील माने यांची गाडी अडवल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास ओरिजनल पद्धतीने उत्तर देण्यात येणार असल्याचा इशारा हातकणंगलेचे तालुकाध्यक्ष राहुल सावंत यांनी दिला आहे. आर्थिक पाहणी अहवालावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारवर डागली तोफ खासदार माने यांचा ताफा अडविल्याच्या घटनेचा शिंदे गटाच्या […]
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर आणि जाहिरातबाजीवर जास्त खर्च होत आहे यामुळे महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या अधोगती व्हायला लागली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर जयंत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत पाहणी अहवालाची चिरफाड केली. 21-22 ला महाविकास आघाडी […]