अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कठोर पावली उचलली जाणार आहेत. वाहनांवर प्रशासनाची करडी नजर.
आज कोपरगावकरांना चार दिवसाला पाणी मिळत असल्याने शहरातील उपनगर झपाट्याने वाढू लागली आहे असंही काळे म्हणाले आहेत.
या काळात ताशी 65 ते 100 किमी एवढ्या प्रचंड वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nilesh Lanke : जिल्ह्यातील नगर, पारनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कर्जत-जामखेड, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढत
ते गाडीचे चालक होते. या यात्रेदरम्यान त्यांची ओळख सरिता वाणी यांच्याशी झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.
बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर येथे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सध्या निवडणूक होत आहे.