- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
इंग्रजांच्या राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतही पारतंत्र्य होत; वाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास
भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता.
-
‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’; आज गणरायाला धुमधडाक्यात निरोप, प्रशासनही सज्ज
गेली दहा दिवसांपासून गणपती बाप्पाची मोठ्या उत्सहात, आनंदात सेवा करत आज त्याला सर्वत्र भावपूर्ण निरोद देण्यात येणार आहे. प्रशासनही सज्ज आहे.
-
Kolhapur : महायुतीतून आम्हाला मोकळं करा; युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचं धनंजय महाडिकांना आवाहन
आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
-
राज्य सरकारकडून गौतम अदानींना वीज खरेदीचं टेंडर; ‘इतक्या’ मेगावॅटसाठी 25 वर्षांचा झाला करार
राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित.
-
काही लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर सत्तेचा माज डोक्यात शिरतो;पवारांचा शेतकरी मेळाव्यातून घणाघात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिंदखेडराजा येथे एका कार्यक्रमात बोलतना सत्ताधाऱ्यांवर आणि काही आमदारांवर चांगलेच भडकल्याच पाहायला मिळालं.
-
भेटीसाठी प्रयत्नशील, मात्र वेळ मिळाली नाही; पवारांचं कळीच्या मुद्द्यावरून शिंदेंना खरमरीत पत्र
पवारांच्या यापत्रावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि भेटीसाठी पवारांना कधीची वेळ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









