- Letsupp »
- mumbai
मुंबई
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Vidya Chavan : चिंतन शिबिरातून अजितदादांची अस्वस्थता दिसली; विद्या चव्हाणांचा अजितदादांवरच हल्लाबोल
Vidya Chavan On Ajit Pawar : कर्जतमध्ये अजितदादा गटाचे (Ajit Pawar Group)चिंतन शिबीर (Chintan Shibir)झाले. त्याच्यामध्ये अजितदादांची अस्वस्थता दिसून आली आहे. सरळ आणि स्पष्ट खरं बोलणाऱ्या अजितदादांना खोटं बोल पण रेटून बोल हे बोलता येत नाही. आणि ते किती कठिण जातं? हे त्या शिबीरातून दिसून आल्याची परखड टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar […]
-
Nitesh Rane : मी जर ‘त्या’ गोष्टी सांगितल्या तर… राणेंचा राऊतांना थेट इशारा
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी राणेंनी राऊतांना थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, राऊत जर भाजपवर पुन्हा बोलले तर त्यांच्या घरात जे महाभारत सुरू आहे. त्यावर मी पत्रकार परिषद घेईन. असा इशारा राणे यांनी […]
-
मोठी बातमी! राज्यातील 9 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा संपूर्ण यादी…
Transfers of IAS Officers : राज्य सरकारने राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सायंकाळी संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या (Chartered Officers)बदल्यांची यादी जाहीर केली. यापैकी 7 अधिकाऱ्यांची सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील उपविभागांमध्ये सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Mizoram Election : मिझोराम निवडणुकीच्या […]
-
Jitendra Aavhad : भगीरथ बियाणींचा मृत्यू कसा झाला? आव्हाडांची मुंडेंवर ‘त्या’ प्रकरणावरून टीका
Jitendra Aavhad : शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Aavhad) यांनी अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती बीडमधील भगीरथ बियाणी या प्रकरणावरून चांगलीच टीका केली आहे. दरम्यान त्या अगोदर धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये सुरू असलेल्या शिबिरातून हल्लाबोल केला होता. त्यावर आव्हाड यांनी हा पलटवार केला आहे. आव्हाडांचा मुंडेंना इशारा… […]
-
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या नावाखाली 8 हजार कोटींचा घोटाळा; उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray : अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra)शेतकऱ्यांचं (Farmers)मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हिंगोलीच्या (Hingoli)कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून हे शेतकरी मुंबईमध्ये (Mumbai)गेले आहेत. आज शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी […]
-
Ajit Pawar : ‘भाजपनं नाकारलं म्हणून अनिल देशमुखांनी साथ सोडली’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कर्जत खालापूर येथील शिबिरात अनेक खळबळजनक खुलासे केले. त्यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. ज्याची आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असताना झालेल्या सर्व बैठकांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते […]










