- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम
Mumbai Toll Rate : मुंबईत प्रवेश करताना आता वाहनचालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. मुंबईतील पाच एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Mumbai Toll Rate) वाढविण्याचा निर्णय झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून टोल दरात 12.50 ते 18.75 टक्के वाढ होणार आहे. दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईतील पाच प्रवेश बिंदू आहेत. हलकी […]
-
Bombay Dyeing Land deal : 22 एकर जमिनीची 5200 कोटींना विक्री, कोणी केली जागा खरेदी?
Bombay Dyeing Land deal : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मालमत्ता विक्रीचे अनेक किस्से आपण ऐकतो. मुकेश अंबानींच्या आलिशान घरापासून ते मोठमोठ्या कार्यालयांचे करोडोंचे सौदे थक्क करणारे असतात. अशीच एक बडी डील वरळी परिसरात झाली. वाडिया ग्रुपची कंपनी बॉम्बे डाईंगच्या जमीनीचा (Bombay Dyeing Land) व्यवहार तब्बल 5200 कोटींना झाल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईतील वरळी येथील पांडुरंग […]
-
Ganesh Festival : मंडळांना गणपती पावला ! पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी, पण कोणत्या मंडळांचा समावेश?
Ganesh Festival : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांना अनेक विभागांच्या परवानग्या घ्यावा लागतात. अनेकदा वेळेत परवानगी मिळत नाहीत. तर चांगले काम करत असलेल्या गणेश मंडळांनाही परवानगी मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तोडगा काढला आहेत. आता उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे., अशी […]
-
Maratha Reservation : पोटातले ओठावर आणताना यापुढे… राज ठाकरेंचा सरकारला सणसणीत टोला
Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण […]
-
महाराष्ट्रात रचला जाणार इतिहास; मुंबईत होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार मुंबईत होणार आहे. वाडिया समूहाची बॉम्बे डाईंग कंपनी त्यांची वरळीमधील सुमारे 22 एकर जमीन विकणार आहे. जपानच्या सुमितोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीसोबत तब्बल 5, 200 कोटी रुपयांना हा व्यवहार ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बे डाईंग या डीलमधून मिळालेल्या पैशाचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार. (The […]
-
मोठी बातमी : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं; आठही जण गंभीर जखमी
मुंबई : मुंबई विमानतळावर एका खासगी विमानाचा अपघात झाला आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आह. या विमानात सहा प्रवाशांसह दोन क्रू मेंबर होते. अपघातानंतर विमानाला आग लागली आहे. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे. या भीषण अपघातात प्रवासी व पायलट, क्रू मेंबर असे आठ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी […]









