- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
मोठी बातमी! बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले ! जोरदार घोषणाबाजीसह धक्काबुक्की
Thackerey Vs Shinde : गेल्या तासाभरासपासून शिवाजी पार्कवर जोरदार राडा सुरू आहे. हिदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला आज रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर शिवाजी पार्कवर दोन्ही गट आमने-सामने आल्यानं मोठा वाद निर्माण झाला. […]
-
खूशखबर! LPG गॅस सिलिंडरच्या दरात 57. 5 रुपयांची कपात, जाणून घ्या नवे दर
LPG Price : दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र आता तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या (LPG cylinder prices reduced) आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या एलपीजीच्या किमतीत 57. 5 रुपयांची कपात केली आहे. मुंबईत आजपासून हे दर लागू झाले आहेत. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक […]
-
Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी नियमात बदल केला का? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
Uddhav Thackeray : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचा निवडणुकीतील प्रचार आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर जोरदार टीका केली. यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे का? मोदी-शहांसाठी काही […]
-
Ramdas Kadam : ‘समाज अंगावर आला अन् डेंग्यू झाला’; अजितदादांच्या दुखण्यावर कदमांचं बोट
Ramdas Kadam : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर दोघांतील वाद आता निवळताना दिसत आहे. मात्र, आता नवा वाद सुरू होईल की काय अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता रामदास कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
-
Subrato Roy: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचे निधन
मुंबईः सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrato Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचे पार्थिव लखनौमध्ये नेण्यात येणार असून, तेथे सहारा […]
-
दिवाळीत राजकीय शिमगा करणारे शिंदेंचे ‘वाघ’ अखेर नरमले! शंभर टक्के वाद मिटला का ?
मुंबई: एेन दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नेते रामदास (Ramdas Kadam) कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kiritkar) यांच्यात जोरदार जुंपली होती. त्यात रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवरून टीका केली होती. त्यामुळे या दोघांतील वाद आणखी टोकाला जाईल, असे वाटत होते. परंतु आता दोन्ही नेते हे मुख्यमंत्री एकनाथ […]









