- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Manoj Jarange यांचं आरक्षणावरच लक्ष विचलित झालंय; सुषमा अंधारेंनी जरांगेंनाच सुनावलं
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मनोज जरांगे (Manoj Jarange ) व मंत्री छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यात विरोधकांकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यात येत आहे. मात्र या दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनोज जरांगे यांनाच खडसावल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारेंनी जरांगेंनाच सुनावलं… एका वाहिनीला मुलाखत देत असताना […]
-
Kirit Somaiya : पेंग्विननंतर ऑक्सीजन घोटाळा; किरीट सोमय्यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
Kirit Somaiya On Aditya Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray)गंभीर आरोप केले आहेत. राणीबागेतील पेंग्विन घोटाळ्यानंतर (Penguin Scam)आता आदित्य ठाकरेंनी ऑक्सीजन घोटाळा (Oxygen scam)केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)जो एफआयआर दाखल केला त्याची मूळ तक्रार आपण 10 ऑगस्ट 2021 रोजी केली होती, […]
-
माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
कल्याण : नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचै 84 वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधान (Ashok Pradhan) यांच्यावर राहत्या घरात घसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोडवरील त्यांच्या बंगल्यात निलंबित प्राध्यापकांसह सहा जणांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. दरम्यान, आता […]
-
मॅथ्यू रोडचे नाव बदलणार, मंत्री लोढा राजकारण करत असल्याचा स्थानिकांचा आरोप
श्रीकृष्ण औटी (विशेष प्रतिनिधी) मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या मराठी विरुद्ध इतर हा वाद दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मुलुंडमधील एका महिलेने मराठी असल्याने आपल्याला ऑफिससाठी जागा मिळत नसल्याचा आरोप केला होता. सोबतच मराठी असल्याने आम्हाला योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप देखील आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र, आता गिरगावातील मराठी […]
-
राहुल गांधी अन् काँग्रेसचे तोंड भरुन कौतुक : ‘इंडिया’ आघाडी प्रवेशासाठी आंबेडकरांची साखर पेरणी
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aaghadi) मुंबईतील शिवाजी पार्कवर 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा होणार आहे. या सभेचे निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी देण्यात आले आहे, अशी माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहून निमंत्रण पाठवले आहे. वंचितच्या या […]
-
काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole : राजस्थान, छत्तिसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मेघालय या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या सभेकडे मात्र लोकांनी […]









