- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Chhota Rajan Acquitted : दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Chhota Rajan Acquitted : 26 वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची(Chota Rajan) निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत(Datta Samant) यांची 26 वर्षांपूर्वी हत्या घडली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. (Chhota […]
-
Slum Tourism म्हणजे काय? धारावी स्लम ट्युरीझमचं केंद्र कसं बनलं?
Slum Tourism: पावसाळा सुरू झालाय फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठे जाल देश विदेशात डोंगर बर्फाळ प्रदेश आणि ऐतिहासिक वास्तू बघायला जाण्याची तुमची स्वप्न असतील मात्र स्लम ट्युरीझम या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? होय झोपडपट्ट्या बघायला जाणे तेथील लोकांचं जीवन पाहणे हे ही एक पर्यटनच आहे. असंच एक स्लम ट्युरीझमचं ठिकाण म्हणजे […]
-
वाद पेटला! संभाजी भिडेंना IPC 153 अंतर्गत अटक करा; पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत आक्रमक
मुंबई : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाचे पडसाद आज (दि. 28) विधानसभेतही उमटले. भिंडेंनी केलेले वक्तव्य अत्यंत […]
-
‘इर्शाळवाडीत काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले’; विधानसभेत CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
Eknath Shinde : राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा जबर फटका बसला आहे. खरिप हंगामावर संकट आले आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या याची माहिती सभागृहात देतानाच इर्शाळवाडीतील घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव […]
-
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मिळणार वाढीव दराने मदत; वाचा कुणाला किती रक्कम मिळणार
मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]
-
वर्ष गायकवाड यांचा ‘धारावी’चा भांडाफोड; अदानी ते राज्य सरकार सगळंच काढलं
MLA Varsha Gaikwad On Gautam Adani : काँग्रेस नेत्या व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानसभेत धारावी प्रकल्पाबाबत मोठे खुलासे केले आहे. त्यांनी या प्रकरणात भ्रष्टचाराचे आरोप केले आहे. या प्रकरणी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी व राज्य सरकारवर आरोप केले आहे. धारावीच्या पुनर्विकासाचे टेंडर अदानींना नियम डावलून देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वर्षा […]










