- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पायाभूत सुविधांचे तीन-तेरा! 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर तांबेनी लोकलने गाठलं विधिमंडळ
मुंबई : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांना काल मुंबईमधील ट्राफिकचा सामना करावा लागला. तब्बल 6 तास ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर अखेरील लोकलने विधिमंडळ गाठण्याची वेळ त्यांच्यावर आली. भिवंडी ते नरिमन पॉईंट या 2 तासांच्या प्रवासाला त्यांना तब्बल 8 तास लागले. दरम्यान, यानंतर त्यांचं एक ट्विट प्रचंड व्हायरल होतं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांचा कसा […]
-
सावधान! आज पुणे-मुंबईसह 7 जिल्ह्यांत ‘कोसळधार’; हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा
Weather Update : राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुरासाराखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […]
-
Mumbai Landslide : मुंबईत इमारतीवरच कोसळली दरड; नागरिकांत घबराट
Mumbai Landslide : राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर मांडला आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घरावर दरड कोसळली आहे. याआधी काल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. Pune Traffic मध्ये अभिनेता […]
-
शिंदेंच्या अन् अजितदादांच्या 100 आमदारांना 65 टक्के निधी : आकडेवारीसहित थोरातांचे गंभीर आरोप
Maharashtra Assembly Monsoon Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यानी अर्थमंत्र्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर लगेच अजितदादांबरोबर आलेल्या आमदारांना, तर शिंदे गटातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांना मोठा निधी देण्यात आला आहे. त्यावरून विरोधकांनी अजित पवारांना घेरले आहे. आता काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत थेट आकडेवारी सांगत सरकारवर गंभीर […]
-
Irshalwadi Landslide: पश्चिम घाट गावे का कवेत घेतोय ?
Irshalwadi Landslide: पुण्यातील माळीण, रायगडमधील तळीये, इर्शाळवाडी हे गावांवर दरडे कोसळून गावे संपली आहेत. त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडी गाव दरडीने कवेत घेतल्यानंतर आता पुन्हा पश्चिम घाटाचे (western ghat) भूस्खलन (landsliding) चर्चेत आलेले आहे.पश्चिम घाट म्हणजे काय, तो का संवेदनशील आहे. पर्यावरण तज्ञ्ज्ञांनी सांगितलेले धोके व उपाययोजना काय आहेत.सरकार यंत्रणाही अपयशी होत आहे का […]
-
आपल्या राज्याविषयी मनात प्रेम…; UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंचा मिश्कील टोला
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात युपीएससी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यूपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या राज्याविषयी मनात प्रेम, आदर कायम ठेवा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्याचवेळी राज ठाकरेंनी एक घडलेला किस्साही सांगितला.(pune IAS Officers interacting Raj Thackeray […]










