मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.
Cloudburst Beed जिल्ह्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.
Sharad Pawar यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांसाठी मोर्चा घेतला. यावेळी फडणवीसांना नेपाळप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल. असं म्हणत इशाराच दिला.
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या मोर्चातून केलीयं.
Ahilyanagar मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.