सुषमा अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. अंधारे यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला […]
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]
Weather Update : यंदा मान्सूनच्या लहरीपणाचा फटका पावसाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव डख यांनाही बसला. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच भारतीय हवामान विभागासह कुणाचेच अंदाज खरे ठरत नव्हते. डख यांचे अंदाज यावेळी खूप चुकलेत अशी चर्चा शेतकऱ्यांतही होती. मात्र कालपासून राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या पावसाने त्यांचा अंदाज खरा ठरला. आता भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डख यांनी रविवारी […]
BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. इतकंच नाही तर पक्षाने आता राज्यात विजयी घोडदौडही सुरू केली […]