Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]
Raju Patil : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आणि टीका अजूनही थांबलेल्या नाहीत. पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे जाहीरपणे सांगितल्यानंतरही राजकीय नेत्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खोचक ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे. […]
Aashish Deshmukh On BJP : काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख हे उद्या ( 18 जून ) रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी त्यांनी आज नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आशिष देशमुख यांनी 2014 साली राष्ट्रवादीचे नेते आणि आपले काका अनिल देशमुख यांना काटोल […]
सालं होतं 2009. विधानसभा निवडणुका चालू होत्या. राज्यातील विविध मतदारसंघामध्ये चुरशीचे वातावरण होते. एकमेकांना आस्मान दाखविण्यासाठी डावपेच आखले जात होते. यात सगळ्यात चर्चेची निवडणूक ठरत होती ती सावनेर विभानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख भाजपमधून काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार यांना आव्हान देत होते. (ex MLA Ashish Deshmukh […]
मुंबई: एका किडनीने जगणारे अनेक जण आहेत, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (16 जून) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला तीव्र विरोध केला. मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयासमोर सुरु असलेसी सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. (Enforcement […]
Jayant Patil On Ekanth Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय […]