अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्यात काल मुंबईत झालेल्या चर्चेनंतर थोरात यांच्या राजीनामा नाट्यावर तूर्तास तरी पडदा पडल्याचे दिसते. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही जायचे थोरातांनी मान्य केलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बाळासाहेब थोरात संगमनेरला परतले. संगमनेरमध्ये येताच भर सभेत त्यांनी सत्यजित […]
अहमदनगर : संपूर्ण भारतात ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सगळ्यात चांगली महाराष्ट्रात झाली. सत्यजितने (satyajeet tambe) त्यात खूप काम केलं. पण सत्यजित काही असेल तरी तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये (congress) तू राहिला एकटा. तुलाही काँग्रेसशिवाय करमायचे नाही. त्यांनाही करमायचे नाही आणि काँग्रेसला करमायचे नाही. त्यामुळे काळजी करू नको. काय होणार शेवटी, असे म्हणतं काँग्रेस […]
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employees) एक गुड न्यूज आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत एक चांगला निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) पगारवाढ मिळणार आहे. सरकारी कर्मचारी बर्याच दिवसांपासून सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच महासंघाने ७ व्या वेतन आयोगाबाबत परिपत्रक […]
संगमनेर : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आजारपणानंतर पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये आले. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याच त्यांनी म्हंटल होत… थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहीत विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही […]
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाकलेली नवी गुगली नो बॉल असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीवरुन राज्यात राष्ट्रवादी-भाजपमध्ये खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. आता त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी फडणीसांवर टीकास्त्र सोडले आहे. तपासे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी गुगली देवेंद्र फडणीसांनी […]
अहमदनगर : तुकाई उपसा जलसिंचन योजना होणारच आहे. आणि ती होणारच काय मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो अशी प्रतिज्ञा आ राम शिंदे यांनी केली. मागील महाविकास आघाडी सरकारने आणि विद्यमान लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक सदरच्या योजनेत खोडा घातला. किरकोळ कारणे पुढे केली. ठेकेदारांची तीन वर्षापासून बिले दिली नाही. वाढीव तरतूद न करता योजना रखडत ठेवली. केवळ चुकीच्या बातम्या […]