उस्मानाबाद : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच उस्मानाबादच्या (Osmanabad) राष्ट्रवादीच्या (NCP) प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील (Manisha Patil) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. मनीषा पाटील यांच्यावर अज्ञाताकडून चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र […]
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतल्याची माहिती समोर आलीय. बोहरा समाजाचे धर्मगुरु सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत असून बोहरा समाज आमच्या पाठीशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी […]
मुंबई : लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर आघात करण्याचं काम सुरु असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज बीबीसीच्या दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाने छापा मारला आहे. हा छापा बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची डॉक्यमेंटरी प्रकाशित केल्यानेच केंद्र सरकारकडून हा छापा मारण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्याता आला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या […]
मुंबई : पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर आता आणखी एक मोठं गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं 2014 सालीच भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायचं ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. एबीपी माझाकडून ऑफ द रेकॉर्ड मुलाखत आज प्रसिद्ध त्यात हा दावा करण्यात आला आहे. 2014 सालीच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती […]
मुंबई : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागेवर सिद्धराम सालीमठ (Siddharam Salimath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी(दि. १४) सायंकाळी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह निधी चौधरी, राधाबिनोद शर्मा, दीपा मुधोळ-मुंढे यांचाही समावेश […]
अमरावती : आज व्हॅलेटाईन्स डे (Valentine Day). तरुण-तरुणाई आपापल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतात. तरुणाबरोबर विवाहित जोपपेदेखील हा दिवस साजरा करतात. त्यात अनेक राजकारण्यांचे प्रेमविवाह झाले आहेत. राजकारणातील व्यापामुळे त्यांना एकमेकांना वेळ देता येत नाही पण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी आपला खास व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला […]