अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी नितीन देशमुखांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. यावेळी देशमुख यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं. आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपली कपड्यांची बॅग भरुन नेली आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. […]
मुंबई : राज्यभरात थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. विविध जिल्ह्यांत पारा घसरल्यानं हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. मुंबईतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. राज्यात […]
जालना : जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. दरम्यान यावर बोलताना खोतकर म्हणाले, जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर […]
मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ऐश्वर्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी ऐश्वर्यासह 1200 मालमत्ताधारकांना तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा […]
जालना : शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटातील काही जणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील उद्योजक किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर मोक्का लावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालन्यातील […]