मुंबई : 25 वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेला भाजप नामानिराळा कसा काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन करताना विरोधकांवर टीका केलीय. त्यानंतर नाना पटोलेंनी सवाल उपस्थित करीत प्रत्युत्तर दिलंय. यावेळी नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत २५ […]
मुंबई : मुंबईकरांना माझा नमस्कार… माझ्या बंधू आणि भगिनींनो, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पणाच्या कार्यक्रमात भाषणाला मराठीतून सुरुवात केलीय. पंतप्रधान मोदींनी जेव्हा मराठीतून सुरुवात केली तेव्हा उपस्थितांमध्ये एक वेगळा उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत केल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय. पंतप्रधान […]
मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार नव्हतं तेव्हा विकासासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी लगावला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर भारत देश पहिल्यांदाच विकासाचं स्वप्न पाहत असल्याचंही ते म्हणालेत. मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस मुंडेना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ब्रीच कॅन्डीच्या डॉक्टरांनी दिला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला दि. 3 जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर परळी येथे अपघात […]
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नांगरे यांच्यासह सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक […]
रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जवळील रेपोली गावाजळ ट्रक आणि कारचा भीषण झालाय. या अपघातात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलं नाही. अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. भीषण अपघातामुळं काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक खोळंबली […]