मुंबई : आपल्याकडे काही लोकं सारखं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणून बोलत यआहेत. मला त्यांनी एकदा हिंदुत्व समजून सांगावेच असे सांगत सौदी अरबमध्ये भोंगे बंद केले जात आहेत. मग भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी का बंद करत नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंगे विषय घेणार […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. त्याचवेळी राज ठाकरेंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)पूर्ण देशभर कसे आणि केव्हा पोहोचले याबद्दल सांगितले आहे. ते लोकमान्य सेवा संघ(Lokmanya Seva Union) पार्लेच्या शतकपूर्तीनिमित्त घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. […]
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही […]
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण सध्या अत्यंत गलिच्छ पातळीवर आले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियादेखील काहिही दाखवत आहे. हे सर्व बंद झाले पाहिजे. देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राला आज दिशा देण्याची वेळ आली आहे. एवढा महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. ही परिस्थिती बदलावी म्हणूनच मी मध्यमवर्गीयांना राजकारणात येण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील राजकारण जर थांबलं नाही तर एक […]
राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह […]
मुंबई : खडकवासला धरणात मैलामिश्रीत पाणी सोडले जात आहे. यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (PMRDA) संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार का, अशी लक्षवेधी मांडत दुसरा प्रश्न १०० ते २०० एकरांत झालेली अनधिकृत बांधकामे राज्य सरकार नियमित करणार का, असा प्रश्न खडकवसल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमराव […]