मंचर येथे लवकरच अद्यावत बस स्थानक उभारणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
अनुराधा नागवडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत तालुक्यात प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.
मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. देर आए दुरुस्त आए, एका समाजावर निवडणूक लढता येत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवार सायंकाळी तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
अखेर आज निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. जरांगे पाटील यांनी आता आमच्या विरोधातील लोक
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे.