Laxman Hake : राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणासाठी जारी करण्यात आलेला जीआर रद्द करण्यात यावा
आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का?
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
फुटबॉलच्या मैदानावर जाऊन तीन लहान मुलांवर अमानुष मारहाण केल्याचा आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेच्याही तोंडाला फटका होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिंदेविरोधात तक्रार दिली.