जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला.
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाला. यात पु्ण्यातील दोन तर डोंबिवलीतील मावसभावंडांचा दुर्दैवी अंत झाला.
काश्मीरमधील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दहशतवाद्यांना कठोर इशारा दिली आहे. जम्मू
इतिहासात डोकावून पाहिलं तर मागील 15 वर्षांच्या काळात 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 227 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यात फक्त 20 मिनिटांच्या अंतराने एक कुटुंब वाचले. त्यांनी या हल्ल्याची भयावहता अगदी जवळून अनुभवली.
Pahalgam Terrorists Attacked एका दाम्पत्यातील पतीला त्याचा धर्म विचारला अन् त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. याचा थरारक घटनाक्रम पत्नीने सांगितला आहे.