- Letsupp »
- national
देश
- 1 year ago
- ‘ 7 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्या… अन्यथा देशाची माफी मागा’ निवडणूक आयोगाचा राहुल गांधींवर निशाणा1 year ago
- 1 year ago
-
निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर
बिहार मधील SIR आणि मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला होता.
-
मतचोरी नाहीच! राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं जोरदार प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत…
India Election Commission Press Conference On Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मत चोरीच्या आरोपांबाबत आणि बिहारमधील एसआयआरबाबत भारताचे मुख्य निवडणूक (India Election Commission) आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. यासोबतच ते म्हणाले की निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान […]
-
आम्ही कुठल्या पक्षासाठी काम करत नाही; मतचोरी म्हणणं संविधानाचा अपमान, निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले
आज ज्या पद्धतीने आरोप केले गेले ते पाहता लक्षात येत की हे आरोप करत असले तरी, सत्यता त्यांच्यापर्यंत पोहचत नाही.
-
मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर! 9 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमध्ये वर्षभरात चौथा बळी
9 Year Old Girl Dies Of Amoebic Encephalitis : केरळच्या (Kerala) कोझिकोड जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस (Amoebic Encephalitis) या अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नाकावाटे शरीरात शिरलेल्या अमीबामुळे तिच्या मेंदूत झपाट्याने संसर्ग पसरला आणि उपचारादरम्यानच तिचा (Health Tips) दुर्दैवी अंत झाला. आजाराची सुरुवात […]
-
बिहार निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींनी प्रचाराचा नारळ फोडला; 50 टक्के आरक्षणावर मोठं भाकीत
राहुल गांधींनी देशभरात मत चोरीवरून रान पेटवलं आहे. आज ते बिहारमध्ये आहेत. ओट चोरी झाली असं म्हणत त्यांनी वातावरण तापलं आहे.
-
एल्विश यादव हिटलिस्टवर! भाऊ गँगने घेतली गोळीबाराची जबाबदारी, धक्कादायक खुलासा…
Bhau Gang Firing At Elvish Yadavs House : हरियाणातील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या (Shocking News) घटनेबाबत एक नवीन खुलासा झालाय. रविवारी सकाळी एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी […]









