नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना कोचिंग संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचा जाहिरात व्यवहार ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. ग्राहक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून हा निर्णय लागू करण्याची विनंती केली आहे. या जाहिरातींचा वापर संभाव्य विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर हा […]
राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ताबदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 199 पैकी 115 जागा जिंकत भाजपने (BJP) पूर्ण बहुमत मिळविले. त्यामुळे आता पाच वर्षे राजस्थानमध्ये भाजप ‘राज’ असणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे राज कोणाच्या नेतृत्वात असणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. (BJP […]
POK : लोकसभेमध्ये जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर चर्चा सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. की, जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर सर्वांची सहमती आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेचे पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना… या विधेयकावर बोलताना शाह […]
Amit Shah : केंद्र सरकारने जम्मू काश्मिर राज्यातील 370 कलम हटवल्याच्या घटनेला (Jammu Kashmir) आता तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत पुन्हा एकदा या मुद्द्यावर चर्चा केली. संसदेतील भाषणात त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. जम्मू काश्मिरातून कलम 370 हटवलं हे अजूनही अनेक जणांना खटकत आहे. मागील […]
INDIA Alliance : राजस्थान(Rajasthan), मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह (Chhattisgarh)पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपनं (BJP)बाजी मारली. त्यानंतर आता लोकांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress)पराभव झाला. त्यामुळे आता विरोधी पक्ष ‘INDIA’ आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘INDIA’ आघाडीची बैठक बोलावली. त्यातच आता अखिलेश […]
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपच्या (BJP) 12 खासदारांसाठी हे अधिवेशन शेवटचे ठरले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपच्या 12 खासदारांनी राजीनामा दिला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशमधून […]