उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांत भाजपाच्या जागा घटल्याने दिल्लीतील सत्तेचं गणित डळमळीत झालं आहे.
मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन केले
भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीतील सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत नरेंद्र मोदींचं चारशे पारचं स्वप्न भंगलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल हाती आले आहेत. यंदा भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळवता आलं नाही.
इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा, हे जुलमी सरकार आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.