Anantnag Updates : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून लष्कर (Army) आणि दहशतवादी (terrorist) यांच्यात चकमक सुरू आहे. बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले होते. तर आज सकाळी झालेल्या चकमकीत आणखी एक जवान शहीद झाला. अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी चकमक झाली. त्यामुळं आता मृतांची संख्या चार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी […]
Bollywood ED Raid : राजकारणी नेत्यांवर कारवाई करत त्यांना जंग जंग पछाडणाऱ्या ईडीने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडावर आले आहेत. ईडीने धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापे टाकले. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईने बॉलिवूडकरांचे धाबे दणाणले आहे. […]
Rajasthan Election : देशात लोकसभा आणि काही राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले तसे भाजप नेते कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. निवडणुका असलेल्या राज्यात या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यात सहभागी झाले असून भाजप विजयासाठी त्यांनी राजस्थान गाठले आहे. फडणवीस काल (14 सप्टेंबर) राजस्थान (Rajasthan Election) दौऱ्यावर होत. भाजपाच्या (BJP) […]
Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिराचे (Ram Mandir) काम वेगाने सुरू आहे. मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीखही ठरली आहे. 22 जानेवारी 2024 ला मंदिरामध्ये रामलल्लाची (Ram Lala) प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच राम मंदिराच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राम मंदिर परिसराची सुरक्षा सीआरपीएफकडे होती. ही सुरक्षा आता हटविण्यात येणार आहे. गेल्या 35 वर्षांपासून […]
Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील पाच धार्मिक स्थळांमध्ये लष्कर तैनात करा, अशी मागणी केली आहे. काही दिवसांवरच लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, देशात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मंदिरांची जबाबदारी मिलिटरीकडे देण्याी मागणी आंबेडकरांनी केली आहे. यावेळी बोलताना आंबेडकरांचा रोख कोणत्या पक्षाकडे होता? हे […]
आगामी निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चीत करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गठीत झालेल्या इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळतं आहे. नवी दिल्लीत काल इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. अशातच आता नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते उमद अब्दुल्ला यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला मांडला आहे. त्यांच्या या फॉर्म्युल्यामूळे महाराष्ट्र, […]