हैदराबाद : “राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही आता पन्नाशी ओलांडली आहे, एकटेपणा तुम्हाला त्रास देत असेल, त्यामुळे कोणीतरी जोडीदार शोधा, हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्हीही सोडणार नाही, असा इशारा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी […]
Vice President Jagdeep Dankhad : उपराष्ट्रपती जगदीप धनखड(Jagdeep Dankhad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्याशी केली आहे. महात्मा गांधी महापुरुष तर पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं आहे. जैन विचारक तत्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यादरम्यान जगदीप धनखड बोलत होते. धनखड यांच्या या विधानामुळे काँग्रेसकडून संतापजनक […]
काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांच्याबद्दल बोलणं चांगलचं अंगलट आलं आहे. अमित शाहांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी गांधींना न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या… राहुल […]
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात (Uttarkashi Tunnel ) गेल्या 16 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. परदेशी कंपन्या, सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे. या बोगदा दुर्घटनेप्रकरणात आता अदानी समुहाला काही जणांनी ओढले आहे. हा बोगदा अदानी समुहाकडून उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता […]
Telangana election 2023 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शनिवारपासून तेलंगणाच्या निवडणुकीच्या (Telangana election) रणधुमाळीत उतरले. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे (Hyderabad) नाव बदलून भाग्यनगर (Bhagyanagar) करणार आणि महबूबनगरचे नाव बदलून पलामुरू करण्यात येईल, अशी घोषणा रविवारी केली. यानंतर तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी देखील पुन्हा एकदा नामकरणाचा पुनरुच्चार केला. जर […]
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 75.45 टक्के इतके बंपर मतदान झाले आहे. यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत, दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोणाचे सरकार येणार याचे उत्तर येत्या 3 डिसेंबरलाच निकालातून समोर येईल. पण राजस्थानमध्ये (Rajsthan) झालेले बंपर मतदान कोणासाठी फायदेशीर आणि कोणासाठी नुकसानकारक ठरणार? असाही सवाल विचारला जात आहे. कारण […]