- Letsupp »
- national
देश
-
गौतम अदाणी पुन्हा टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात 55000 कोटी कमावले
List of richest people in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचाही समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत 13व्या स्थानावर आहेत. तर उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा पुन्हा 20 श्रीमंतांच्या नावांमध्ये समावेश झाला […]
-
चिंता वाढली! उत्तराखंडमधील दोन मुलांमध्ये आढळली चीनमध्ये पसरलेल्या नव्या आजाराची लक्षणे
Uttarakhand China Pneumonia Case: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये (China) आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. न्यूमोनियासदृश्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले. भारत सरकारनेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क या आजाराबाबत सतर्क केलं. मात्र, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी (Influenza) लक्षणे आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात […]
-
पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]
-
काहीच मोफत देऊ नका; 70 तास कामाच्या विधानानंतर नारायण मूर्तींच्या टार्गेटवर ‘फुकटे’ लोकं
Narayan Murthy : सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमुर्ती (Narayan Murthy) यांनी पुन्हा एक विधान केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. ते म्हणाले की, राजकीय पक्षांकडून निवडणुक प्रचारात नागरिकांना विविध गोष्ट मोफत देण्याच्या घोषणा दिल्या जातात. मात्र कोणत्याही गोष्टी मोफत दिल्या जाऊ नयेत. माझा त्याला विरोध आहे. तसेच ते म्हणाले की, सबसिडी घेणाऱ्या […]
-
पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात का परतली ? पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा
Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan) प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. परंतु, आता इतक्या दिवसांनंतर तिला भारताची आठवण का झाली? […]
-
साठ वर्षांनंतर मणिपुरात शांतता; CM बिरेन सिंह यांच्याकडून मोदी, शाहांचे आभार
UNLF Signs Peace Accord : मणिपुरातील सर्वाधिक जुना बंडखोर गट UNLF ने आत्मसमर्पण करीत हिंसाचाराचा मार्ग सोडून केंद्र सरकारसोबत शांततेचा करार केला आहे. दिल्लीत आज सर्वात जुना बंडखोर गट युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे. राज्यात साठ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांमुळे शांतता प्रस्थापित झाली असल्याचं […]










