- Letsupp »
- national
देश
Manipur Violence : हिंसेमध्ये आणखी दोघांचा मृत्यू , परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून गोळीबार
- G-20 Summit : G-20 परिषदेच्या प्रत्येक पाहुण्याला 1000 रुपये मिळणार; UPI वरुन वस्तू खरेदी करता येणार3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मल्लिकार्जुन खर्गेंना G20 डिनरचे निमंत्रणच नाही, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Mallikarjun Kharge on G20 : जी-20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. यात 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला संध्याकाळी सर्व नेत्यांना डिनरचे निमंत्रण पाठवले आहे. यात विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेतेही सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे […]
-
Rahul Gandhi पुन्हा परदेशातून बरसले; म्हणाले, देशातील प्रश्नांवरील लक्ष हटवण्यासाठी इंडिया आणि भारतचा मुद्दा
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) बेल्जियम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्यावेळी देखील राहुल गांधींना परदेशातून सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी देखील त्यांनी टीका आहे. यावेळी त्यांनी देशाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर बोलले आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं का जातात? उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत सांगितलं काय […]
-
Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात
Karnataka Politics : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Politics) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे […]
-
लोक मांसाहारी झाल्यानेच हिमाचलात ढगफुटी; IIT मंडी संचालकांचं अजब विधान
IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान […]
-
Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’
Assembly Election : देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याआधी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायचीच या इराद्याने तयारी केली जात आहे. यातच आता […]
-
‘सनातन’वरून योगी भडकले! ‘रावण, बाबर, औरंगजेब संपवू शकले नाहीतर हे तुच्छ..,’
Yogi Adityanath on Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची (Sanatan Dharma) तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेतला घेतला होता. उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]









