- Letsupp »
- national
देश
-
‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. बेंगळूरमधील बैठकीत या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आलं होतं. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. […]
-
लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप
BJP Issues 3 Line Whip : संसदेचं अधिवेशन अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून सर्व खासदारांना 7 ते 11 ऑगस्टदरम्यान, खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. भाजपने एकूण 5 दिवसांचा व्हिप जारी केला आहे. या कालावधीत खासदारांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात […]
-
खासदारकी परत मिळविण्यासाठी राहुल गांधींना आता काय करावं लागेल?
Rahul Gandhi Defamation Case : मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने सुरत कनिष्ठ न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले की राहुल गांधींना जास्तीत जास्त शिक्षेची का गरज होती? हे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्ट केले नाही. […]
-
राहुल गांधींना झापलं, सुरत कोर्टाला अन् गुजरात हायकोर्टाला फटकारलं : सुप्रीम कोर्टात काय घडलं?
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात […]
-
Rahul Gandhi Case : गौतम बुद्धांचं वाक्य अधोरेखित करीत प्रियंका गांधी म्हणाल्या, सुर्य, चंद्र अन्..,
Rahul Gandhi Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभरातल्या काँग्रेस नेत्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. अशातच काँग्रेसच्या मुख्य सचिव प्रियंका गांधी यांनी भगवान गौतम बुद्धांचा संदेश सांगत आनंदोत्सव साजरा करीत ट्विट केलं आहे. ‘तीन गोष्टी खूप काळासाठी कधीही लपवता येत नाहीत, सुर्य, चंद्र आणि सत्य’ असं गौतम बुद्धांचं […]
-
Mariamman Temple : तब्बल 100 वर्षांनंतर दलितांना मिळाला न्याय; एका वादानंतर मिळाला मंदीर प्रवेश
Tamilnadu Mandir: ही गोष्ट आहे भक्त आणि देवामधील 100 वर्षांच्या दूराव्याची. जो एका वादानंतर संपला आहे. त्यामुळे आता या मंदीरात दलितांना मंदीर प्रवेश आणि पूजेचे अधिकार मिळाला आहे. हे मंदीर दक्षिण भारतातील असून मरियम्मन मंदीर असं या मंदीराचं नाव आहे. तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात हे मंदीर आहे. तर 100 वर्षांनंतर न्याय मिळाल्याने दलित आनंदी आहेत. (Dalits […]









