भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
India Pakistan Tension : 22 एप्रिलचा दिवस भारतासाठी अत्यंत दुःखदायक होता. याच दिवशी भ्याड अतिरेक्यांनी पहलगाममध्ये (Pahalgam Terrorist Attack) भारतीय पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यांचा धर्म विचारून ते हिंदू आहेत याची खात्री करून त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला (India Pakistan Tension) जन्माची अद्दल घडवा असा संताप प्रत्येक भारतीय व्यक्त करत होता. अखेर बुधवारी पहाटे […]
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारताने आज जबाबदारीने ही कारवाई केली आहे.
एअर स्ट्राइक करण्याआधी भारताने 15 अशा कठोर कारवाया केल्या ज्यामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. या कारवाया कोणत्या होत्या याची थोडक्यात माहिती घेऊ या..
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत बदला घेतला आहे. ७ मे २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत भारताने पीओकेमधील मुरीदके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर या दहशतवादी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, या 9 भागातील भारतीय लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने […]