नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून नागरिकांना फ्लूसदृश्य आजाराची लक्षणांची साथ पसरली आहे. हा एक प्लूचाच प्रकार असून प्लूए चा उपप्रकार एच ‘एच३एन२’ या विषाणूमुळे होत आहे. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. देशभरातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अंगदुखी या आजारांना सामोरं जावं लागत आहे. या लक्षणांची अनेक रुग्ण रुग्णालयात […]
नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी सत्तेत असलेले सरकार जात नवं सरकार अस्तित्वात आले आहे. याच मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी प्रत्यक्ष नाव न घेता भाजपाला टोला लगावला आहे. 2014 नंतर देशात आठ सरकार पडली. मेघालय, मनीपूर, गोवा, मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील निवडून आलेली सरकारे पाडली गेली आहेत. तरीही न्यायालय आणि जनता शांत आहे, अशा शब्दात […]
नवी दिल्ली : देशात सध्या सुरु असलेल्या ईडीच्या कारवायावरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रावर तसेच भाजपवर कडाडून टीका केली आहे. देशात सध्या केवळ विरोधकांवर ईडीच्या कारवाया सुरु आहे. मात्र भाजपच्या एकाही नेत्यावर ईडी कारवाई करताना दिसून येत नाही. विरोधकांना धमकावले जात आहे त्यांच्यावर कारवाया करत असल्याचे म्हणतच सिब्बल यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. खासदार […]
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (AAP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या सीबीआय (CBI) कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली होती. यानंतर त्यांना पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज त्यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयच्या वकिलांनी […]
लडाख : लडाखमध्ये चीनसोबतच्या सीमा वादानंतर भारतीय लष्कराने गस्त वाढवली आहे. सीमेवर जास्तीत जास्त अंतरापर्यंत नजर ठेवण्यासाठी भारतीय लष्कराचे सैनिक आता गस्त घालण्यासाठी घोडे आणि खेचरांचा वापर करत आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये लष्कराच्या जवानांनी घोडे आणि खेचरांच्या सहाय्याने एलएसीच्या आसपासच्या भागाची पाहणी केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सीमेवर […]
Mamata Banerjee : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) सर्व विरोधकांना एकत्र आणून मोठी शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नांना जोरदार झटका बसला आहे. हा झटका तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला आहे. बॅनर्जी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. हे सुद्धा वाचा : Sharad Pawar : सरकार बदलण्याचा देशाचा […]