केंद्र सरकार हे मोदी आणि भाजप सरकार नाही ते सरकार अदानी अंबीनी चालवतात असा थेट घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.
माणुसकी कुठ गेली असा प्रश्न पडावा अशी ही घटना आहे. दोन मुलांनी आपल्या 62 वर्षीय आईला जाळून टाकल्याची घटना पश्चिम त्रिपुरामध्ये घडली.
Mallikarjun Kharge : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, रविवारी जम्मूमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय
मागील तीन दिवसांपासून नेपाळमध्ये वादळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका बिहारला बसण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
सध्या पितृपक्ष सुरू आहे. यात शुभकार्य केले जात नाही. सोबतच काही वस्तू खरेदीलाही हा काळ योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.