- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात […]
-
शिक्षण विभागाला लाखोंचा चुना; बँक खात्यातील 47 लाखांवर चोरट्यांचा डल्ला
Maharashtra Education News : निवडणुकीच्या धामधुमीत चोऱ्या होणे ही काही नवी गोष्ट नाही. पण, चोरी कुणाच्या पैशांची तर सरकारच्या पैशांची. त्यातही शिक्षणाच्या माध्यमातून चांगले नागरिक घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षण खात्याची पैशांची. तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाली ती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच चौघांविरोधात […]
-
बंडखोरी कायम मग, कारवाई तर होणारच; काँग्रेसचा विशाल पाटलांवर कारवाईचा ‘मूड’
Nana Patole on Vishal Patil : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवायांच्या आधारावर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. निवडणुकीत त्यांनी माघार घ्यावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशा […]
-
फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…
Aditya Thackeray Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रचार सभा आणि मेळाव्यांतून राजकीय वातावरण ढवळू लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही चांगल्याच गाजत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी एका (Uddhav Thackeray) मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Devendra Fadnavis) खळबळजनक दावा केला होता. फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून दिल्लीला […]
-
‘पवार साहेबांच्या मनात भाजप, त्यांच्या आशीर्वादानेच नवनीत राणांचा पक्षप्रेवश’; रवी राणांचा दावा
Ravi Rana replies Sharad Pawar : अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मतदारांची माफी मागितली. यंदा ही चूक दुरुस्त करा, मी सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाही अशी ग्वाही त्यांनी अमरावतीकरांना दिली. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात […]
-
फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, […]










