- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित
Sharad Pawar : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र उमेदवारीचं गणित सहज सोडवलं. जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी आज पत्रकार […]
-
राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ?
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा घेऊन नंदूरबारमध्ये दाखल झाले. नेमक्या याच वेळी भाजपने राजकारणाचा डाव टाकत काँग्रेसचा मोठा नेता गळाला लावला. नंदूरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे प्रस्थ पद्माकर वळवी (Padmakar Valvi) आता भाजपवासी झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत […]
-
MSBTE New Syllabus : नवा अभ्यासक्रम देणार विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकण्याची संधी!
MSBTE New Syllabus : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने ( MSBTE New Syllabus ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासाठी नवा अभ्यासक्रम आणला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची हमी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाचं नाव ‘K Scheme’ असं आहे. आमदार धंगेकर आणि रासनेंमध्ये ‘बॅनरवॉर’, धंगेकरांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान या अभ्यासक्रमामध्ये […]
-
Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized Modi Government : अग्निवीर योजना का सुरू करण्यात आली हे मी तुम्हाला दाखवून देईन. अग्निवीर कशासाठी सुरू करण्यात आले याची माहिती सेनेच्या प्रमुखांना सुद्धा नव्हती. याआधी जवान शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मदत मिळत होती. परंतु, अग्निवीर शहीद झाल्यानंतर कोणतीही पेन्शन मिळणार नाही. अदानी डिफेन्सला फायदा मिळावा म्हणून सरकारने अग्निवीर लागू केले, असा […]
-
श्रीकांत शिंदे ऑथॉरिटी नाहीत; गोडसेंच्या नावाला भाजपकडून ‘रेड मार्क’
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल (दि.12) नाशिकमध्ये आगामी लोकसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यांच्या या घोषणेनंतर आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे. गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता भाजपातील नेत्यांनी यावर तिखट प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली असून, उमेदवारी जाहीर करण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) ऑथेरिटी नसून, दिल्लीचे […]
-
‘जमलं तर ठीक, नाहीतर प्रत्येक मतदारसंघात 200 उमेदवार’; बच्चू कडूंचा भाजपला निर्वाणीचा इशारा
Bacchu Kadu : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीत (Lok Sabha Election) धुसफूस वाढू लागली आहे. जागावाटप अजून नक्की नाही. अंतिम निर्णयासाठी दिल्लीत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यातही सारे आलबेल नाही. महायुतीतील घटक पक्षांत नाराजी वाढू लागली आहे. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाजपला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आम्ही […]










