Ajit Pawar : विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार घडला ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही असे सांगतानाच रस्त्यावर लोक जे काही करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु विधीमंडळ कार्यक्षेत्रात असा प्रकार घडता कामा नये अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार […]
मुंबई : मी सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण उद्धव ठाकरेंनी झाडाशीच नातं तोडलं, अशी मिश्किल टिप्पणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी 33 कोटींच्या वृक्ष लागवड योजनेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुनगंटीवारांनी टिप्पणी केलीय. रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांनी केला केसीआर यांच्या पक्षात प्रवेश मंत्री मुनगंटीवार म्हणाले, […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्ताबदल झाला पण अजूनही अनेक ठिकाणी असलेल्या नेमणुकीवरून पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येणार आहे. त्यातच आज एक नवा वाद समोर आला आहे. आज शिंदे गटाकडून संजय राऊत यांना शिवसेना संसदीय गटनेतेपदावरून मुख्य नेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला […]
राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश […]
मुंबई : राजकारणात कायमच एकमेकांना टीकेचे लक्ष्य करणारे, एकमेकांविरोधात राजकीय डावपेच खेळणारे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चक्क एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एन्ट्री इतकी खास होती की येथे उपस्थित सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते अगही हसतमुखाने विधानभवनात दाखल झाले. त्यांच्याबरोबर आदित्य […]
Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचे जोरदार पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी नेत्यांनी करत विधिमंडळात गोंधळ घातला. त्यानंतर या मुद्द्यावर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. गोंधळ वाढत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले आहे. […]