Pawar Vs Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू. आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेनंतर पवार काका पुतण्याचा […]
पुणे : तुम्हाला मतांचं मूल्य आणि साहेबांचं पितृतुल्य प्रेम कधी कळलंच नाही, असं म्हणतं राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं आहे. शरद पवार यांची सावली समजली जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासह बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. पवार यांना हा मोठा धक्का […]
Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला पडलेलं मोठं भगदाड या सर्व गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या की राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप पाठोपाठ होत असताना मात्र, या सर्वांमागचा ‘चाणक्य’ कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षाचा त्यांच्या पूर्ण विश्वास आहे, असा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संमत करण्यात आला आहे. याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अन्य 8 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीतील शरद पवार […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच कुणाकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे, हे तुम्हाला काही दिवसांतच […]
Maharashtra Politics : युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असे अनेकवेळा आपण ऐकलेले आहे. अगदी त्याचपद्धतीने आणखी एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे, असे म्हणत लोकांच्या विकासासाठी सत्तेत जावं लागतं, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात काय […]