मुंबई : गेले काही दिवसांपासून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सुरु असलेला राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सोमवारी अखेर मागे घेतला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या […]
पुणे : आर्मीमध्ये भरती व्हावे व देशसेवा करावी यासाठी अनेक तरुण जीवाचे रान करतात. यातच काही किरकोळ कारणास्तव अनेकांचे हे स्वप्न अधुरेच राहते. असेच काहीसे शुभमच्या बाबतीत देखील घडले. शुभमचे पोलीस व्हेरिफिकेशनसाठी काम अडले होते. यामुळे हातातोंडाशी आलेला त्याचा घास हिरावून जाईल अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. हताश झालेल्या शुभमचे स्वप्न सत्यतेत उतरवण्यासाठी खुद्द […]
अहमदनगर : राज्यातील औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे नाव बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता अहमदनगर शहराच्या नामांतराच्या चर्चा रंगू लागल्या आहे. मात्र जिल्ह्याच्या नामांतरापूर्वी जिल्हा विभाजन (District Division) होणे गरजचे आहे अशी मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी केली आहे. जगताप यांच्या या मागणीमुळे आता […]
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामुळे राज्यातील अनेक सरकारी विभागातील कामकाजाची व्यवस्था कोलमडली होती. मात्र सरकारने आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्व संघटना आणि सरकारी कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. तसेच सरकारने नेहमीच कर्मचाऱ्यांची […]
अहमदनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी (old pension scheme)सरकारी कर्मचाऱ्यांनी (government employee Strike)पुकारलेला संप सातव्या दिवशी राज्य सरकारसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर मिटला आहे. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयासमोर (New Arts College Ahmednagar)शिक्षकांनी विजयी जल्लोष साजरा केला आहे. कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. संप काळात विद्यार्थ्यांचे (Students) शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका (extra hours)घेण्याचाही […]
मुंबई : दहिसर येथे काल भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. वारे यांच्यावर हल्ला इतका गंभीर आहे की त्यात त्यांना २१ टाके पडले आहेत. मात्र, तरीही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. साधी घटना म्हणून नोंद करत आहेत. ही परिस्थिती भाजपवर का आली आहे, याचा कधीतरी विचार करा. […]