मुंबई : राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अध्यापक भरती ही बंद आहे. त्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर अध्यापकांना संस्था, महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलं जातं. त्यांना मिळणार वेतन हे अपुरं असल्याची सातत्याने ओरड होते. आजच्या महागाईच्या काळात मिळणारं तासिका वेतन हे अत्यल्प असल्यानं तासिका वेतन वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्यातील अध्यापक संघटनांनी केली होती. दरम्यान, आता […]
मुंबई : राज्यातील शिधापत्रिका धारकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता याच्या वाटपावरून सध्या राज्यात गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. याच मुद्द्यांवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आनंदाच्या शिधेचा आनंद केवळ सरकार घेत आहे मात्र दुसरीकडे जनतेला काही मिळत नसल्याची टीका देखील यावेळी काँग्रेसचे […]
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे आज निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात… विठ्ठल बुलबुले जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे माहिती अधिकार विषयक मानद व्याख्याते होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. BJP Pune : जगदीश मुळीक […]
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी एका प्रलंबित प्रश्नी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. तालुक्यातील पोलिस इमारत व पोलिसांचे निवासस्थान याच्या निविदा निघाल्या आहेत. ही प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागावी जेणेकरून पोलिसांना तातडीने त्यांची निवासस्थान मिळतील अशी मागणी यावेळी आमदार काळे यांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना केली आहे. आगामी काळात […]
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांवर टीका करत असताना विधानसभेत चोरमंडळ बसले आहे, असे जाहीर भाषणात म्हटल्याने प्रचंड गदारोळ झाला होता. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समिती स्थापन केली. या समितीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील १५ आमदारांची नेमणूक केली. या समितीने संजय राऊत यांना हक्कभंग नोटीस बजावत उत्तर द्यायला सांगितले. मात्र, […]
गेले काही दिवसांपासून सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतला आहे. आज मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आज संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन मागणीसाठी आंदोलन सुरु केले होते. त्यावर राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा गंभीरपणे विचार करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय […]