मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि बीडमधील जंगलराजवरील फोकस तुम्ही वळवू नका, प्राजक्ता माळीचा विषय संपला असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय.
Sangram Jagtap : नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये ताबेमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान असाच काहीसा
देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण, न्यायनिवाडा निश्चित होणार आहे.
पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, यावरुन वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकांमध्ये द्वंदयुद्ध सुरु असल्याचा नवा बॉम्ब भाजपचे आमदार सुरेश धस फोडलायं.
तुम्हाला राखेचा धंदा करण्यासाठी पिस्तुल लागतात का? असा थेट सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील पिस्तूलधारकांना केला आहे.
आता प्राजक्ता माळी यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये आलाय.