Sharad Pawar On EVM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संपूर्ण देशात ईव्हीएम (EVM) विरोधात विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास
गोदावरी कालव्यातील 7 नंबर पाणी मागणी अर्जासाठी मुदत वाढल्याने शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलं.
लोकसभा निवडणूक काळात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भू्मिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळं महायुतीकडून सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. सरकार स्थापनेसाठी
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण
राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती