मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यामुळं महायुतीकडून सरकारस्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. सरकार स्थापनेसाठी
आज किंवा उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होईल अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं वातावरण
राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही
२०१९ साली १४ वी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून या सरकारला अनेक आव्हान पेलावे लागले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास
Amit Shah Visit Mumbai : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष