निवडणुकीत आघाडी आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबत तर्क लावले जात आहेत. यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
लाडकी बहीण योजनेत महिलांना त्यांनी दीड हजार रुपयांप्रमाणे पैसे दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम काही ना काहतरी नक्कीच होईल.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
सिंचनाच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा खोर्याच्या हक्काच्या पाण्याचा निर्णय २३ वर्षांपूर्वी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपले
भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे. नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटात इनकमिंग सुरू झालं आहे.