पर्यटनावर इतका रोजगार तयार होईल की तुम्हाला तुमचं गाव, जिल्हा सोडून जायची वेळच येणार नाही.
माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव काम केले नाही, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर केली.
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग व पालघर या दोन जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भूषविले. त्यांनी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकासकामे.
कार्यकर्त्यांनी मतदारसंघात आजवर झालेला विकास प्रत्येक घरातील व्यक्तीची भेट घेऊन त्यांना सांगावा. केंद्र व राज्य सरकारने
PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी उतरले आहे. आज त्यांनी
Amit Shah Challenges Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (Amit Shah) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. तसेच राज्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले. अमित शाह म्हणाले, मी महाविकास आघाडी […]