- Letsupp »
- politics
राजकारण
-
जानकरांचा भाजपला दणका! जागांची मागणी करत ‘इंडिया’त जाण्याचे दिले संकेत
Mahadev Jankar : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे आता भाजपबरोबर (BJP) खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली. त्यानंतर आता आणखी एक पाऊल पुढे विरोधकांच्या इंडिया आघाडीशी (India Alliance) चर्चाही सुरू केली आहे. इंडिया आघाडीत […]
-
Supriya Sule : अजितदादांचा व्हिडिओ पाहताच सुळेंना अश्रूचा बांध फुटला…
Supriya Sule : झी मराठीच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात अनेक राजकारणी आपली हजेरी लावत असतात, अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Suriya Sule) यांनीही हजेरी लावली असून त्यांच्या शोचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार(Ajit Pawar)-सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्या कुटुंबासमवेतच्या फोटोंनी संग्रहित केलेला व्हिडिओ दाखवताच सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं आहे. […]
-
16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीची तारीख ठरली; नार्वेकर काय निर्णय घेणार? आमदारांची धाकधूक वाढली…
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) फुटीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने हे या प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी अद्याप याबाबात निर्णय घेतला नव्हता. दम्यान, आता आमदार अपात्रतेबाबतच्या (MLA disqualified) प्रत्यक्ष […]
-
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले? गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Girish Mahajan On Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनावरही निशाणा साधला. ते म्हणाले. सामना पेपर आता फक्त पुसायच्या कामापुरता राहिला आहे. कोण वाचतं सामना पेपर? सामनाला आपण का एवढं महत्व देतो? लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाने एक उमेदवार निवडून आणून […]
-
शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? वडेट्टीवारांचा धनंजय मुंडेंना खोचक सवाल
Vijay Wadettiwar On Dhananjay Munde : राज्य सरकार सुस्त आणि मंत्री मस्त अशी अवस्था राज्यात झाली आहे. मंत्र्यांचं लक्ष शेतकऱ्यांकडे नाही.संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या गडद छायेत आहे. सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यात 685 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात 186 बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि मंत्री उत्तरदायी सभा करत आहात. शेतकऱ्यांचे जीव घेण्यासाठी कृषिमंत्रिपद दिले का? […]
-
‘सध्या वादळापूर्वीची शांतता, पंकजा मुंडे लवकरच….’; नाना पटोलेंचा मोठा दावा
Nana Patole on Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये (BJP) नाराज असल्याची सतत चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत फूट पडलेला गट सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. तेव्हा पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा सुरू झाली होती. […]










