काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणाच्या मर्यादेबाबत दाखल करण्यात आलेल्या (Election) याचिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Rajan Patil यांना थिटेंच्या अर्ज बाद होण्यावर प्रश्न विचारला असता. अजित पवारांचं नाव न घेता गंभीर आरोप केला.
Ajit Pawar यांनी जिंतूरच्या विकासाबाबत वक्तव्य करताना मेघना बोर्डीकरांवर टीका केली होती. त्यानंतर बोर्डीकरांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
विरोधकांनी कोपरगाव शहरातील २८ विकास कामांना न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवली होती हे कोपरगावकरांनी कधीही विसरता कामा नये.
डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल.