land scams प्रकरणी विजय कुंभार यांनी पार्थ पवारांना निशाण्यावर घेतलं असताना त्यांनी बाणेमध्ये आणखी मोठा जमीन घोेटाळा झाल्याचा दावा केला आहे.
Raj Thackrey यांनी मुंबईवर डोळा आहे गाफील राहिलो तर मुंबई हातातून जाईल असं विधान केलं आहे. ते मनसेच्या कोकण महोत्सवामध्ये बोलत होते
Rahul Gandhi यांनी एसआयआरमधून सुधारणा नाही केवळ दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप अन् आयोगावर निशाणा साधला आहे.
आमचं सगळच राजन पाटील यांनी हिसकाऊन घेतलेलं आहे. त्यामुळे आम्हा माय लेकराला आता मरायचीही भीती नाही असं उज्वला म्हणाल्या आहेत.
Eknath Shinde : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही ठीक
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास बिहाणी यांचीच सध्या श्रीरामपूर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.