पुणे : आम्ही घरात बसणारे लोकप्रतिनिधी नाही. विरोधात असलो काय आणि सरकारमध्ये असलो काय ? असं कुठ लिहिलयं का ? की, तुम्ही लोकांच्या प्रश्नांकडे दुलर्क्ष करा. लोकांच्या प्रश्नांकडे बघू नका. ही दुसऱ्या लोकांची मानसिकता असेल. विरोधात होतो तेव्हा सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. लोक आमच्याकडे प्रश्न, निवेदन घेऊन येतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालिन […]
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. तसेच या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे म्हंटले आहे. आता यातच अनिल परब यांनी देखील सोमय्यांना आव्हान केले आहे. हिंमत असेल तर तू इकडे ये, […]
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या धमक्यांमुळं शिंदे गटाला परराज्यात जावं लागल्याचा दावा शिंदे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी उत्तरात केलाय. शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्रात पुन्हा आल्यास त्यांचं बाहेर फिरणं अवघड होईल, या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा दाखला शिंदे गटानं (Shinde Group) लेखी उत्तरामध्ये दिलाय. शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा? याचा निवडणूक […]
मुंबई : भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत पवार कुटुंबियांवर टीका केली आहे. मला वाटतं पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकस आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : संसदेच्या बजेट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील खासदारांची बैठक बोलावली होती. राज्यातले महत्वाचे प्रश्न संसदेत मांडले जावेत यासाठी दरवर्षी या बैठकीची प्रथा आहे. या बैठकीला महा आघाडीच्या खासदार यांनी गैरहजेरी लावली. पण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावत, सध्या आपल्याला राष्ट्रवादी पेक्षा भाजप जवळ असल्याचे […]
मुंबई : दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या संदर्भात बोलताना नाना […]